2. आपण नामस्मरण करू लागलो की एरवी अलभ्य
असणारा आपल्या अंतरात्म्यातील अमृताचा लाभ
आपल्याला ममळतो आणण आपले जीवन चैतन्यमय,
बनू लागून; अनेक छोट्या मोठ्या बाबी मनासारख्या
झाल्या नाही तरी एवढा “मोठ्ठा अमृताचा ठेवा”
ममळाल्यामुळे “नेहमी कृ तज्ञ राहावे” ही साधू संतांची
मिकवण आपल्याला कळते! पण वळत नाही!
पण ह्या मिकवणीचा अनुभव यथावकाि आणण
गुरुकृ पेने येईलच!
पण ह्यासाठी आपल्यालां सतत लक्षात ठेवायला हवे
की; अखंड नामस्मरण हेच आणण के वळ हेच आपले
साधन आहे आणण त्मयामिवाय अन्य पयााय नाही!