व्हाईसरॉय लॉर्ड माऊंबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य देऊन या योजनेनुसार भारताची फाळणी करून दोन राष्ट्रांची निर्मिती करण्यात येईल हे या योजनेचे प्रयोजन होते.
सुभाषचंद्र बोस यांना भारतीय स्वातंत्र्य सेनानी म्हणून ओळखले जाते. नेताजींनी केवळ भारतातच राहून नव्हे तर बाहेर देशात जाऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रयत्न केले.
20 ऑक्टोबर 1943 रोजी लिनलिथगो च्या जागी लोर्ड वेव्हेल ची नियुक्ती करण्यात आली भारतात सुरू असलेला राजकीय पेचप्रसंग लवकर सुटण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेत, या पार्श्वभूमीवर वेव्हेलनी आपली योजना भारतीयांसमोर मांडली.
भारताच्या स्वतंत्र करिता एक महत्त्वाचे योगदान चंद्रशेखर आझाद यांचे सुद्धा आहे. जेव्हा जेव्हा शहीदांचे नाव घेतले जाते. त्यावेळेस चंद्रशेखर आझाद यांचे नाव घेतले जाते.
काँग्रेसने सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाची चळवळ दुबळी करण्यासाठी तसेच जातीय निवाडय़ाच्या आधारे फूट पाडता यावी यासाठी इंग्रज सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. १६ ऑगस्ट १९३२ रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड याने जातीय निवाडा जाहीर केला.
व्हाईसरॉय लॉर्ड माऊंबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य देऊन या योजनेनुसार भारताची फाळणी करून दोन राष्ट्रांची निर्मिती करण्यात येईल हे या योजनेचे प्रयोजन होते.
सुभाषचंद्र बोस यांना भारतीय स्वातंत्र्य सेनानी म्हणून ओळखले जाते. नेताजींनी केवळ भारतातच राहून नव्हे तर बाहेर देशात जाऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रयत्न केले.
20 ऑक्टोबर 1943 रोजी लिनलिथगो च्या जागी लोर्ड वेव्हेल ची नियुक्ती करण्यात आली भारतात सुरू असलेला राजकीय पेचप्रसंग लवकर सुटण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेत, या पार्श्वभूमीवर वेव्हेलनी आपली योजना भारतीयांसमोर मांडली.
भारताच्या स्वतंत्र करिता एक महत्त्वाचे योगदान चंद्रशेखर आझाद यांचे सुद्धा आहे. जेव्हा जेव्हा शहीदांचे नाव घेतले जाते. त्यावेळेस चंद्रशेखर आझाद यांचे नाव घेतले जाते.
काँग्रेसने सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाची चळवळ दुबळी करण्यासाठी तसेच जातीय निवाडय़ाच्या आधारे फूट पाडता यावी यासाठी इंग्रज सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. १६ ऑगस्ट १९३२ रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड याने जातीय निवाडा जाहीर केला.
दुसऱ्या महायुद्धात सुरुवातीला इंग्लंड अडचणीत सापडले होते, या महायुद्धात भारतीयांचे सुद्धा सहकार्य मिळावे यासाठी भारतीयांना काही सुधारणा देण्यासाठी क्रिप्स योजना जाहीर करण्यात आली.
जगात शांतता व सहकार्य प्रस्थापित करणे, दुसऱ्या महायुद्धासारख्या विध्वंसक संकटापासून भविष्यातील पिढीला दूर ठेवणे अतिशय गरजेचे बनले. त्यातूनच संयुक्त राष्ट्रसंघटनेची कल्पना पुढे आली.
पहिल्या महायुद्धात निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा राजकीय क्षेत्रावरही गंभीर परिणाम झाला. आर्थिक मंदीमुळे सर्वत्र बेकारी, उपासमार, असंतोष, अस्थिरता अशी निर्माण झाली.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात इतिहास विषय संशोधन झाले त्यातून सिंधू नदीच्या खोऱ्यात गडप झालेली वैदिक काळापूर्वीची एक प्रगत संस्कृती जगाच्या निदर्शनास आली.
व्यक्तीजीवनाचे नियमन होण्यासाठी संस्कार उदयास आलेत. जीवधारणेपासून तो मृत्यूपावेतो अनेक संस्कार होते. त्यात अत्यंत महत्त्वाचे असे सोळा संस्कार मानल्या गेले.
वेद म्हणजे ज्ञान होय. वेद हे जगातील पहिले ज्ञानभांडार आहे. वेदांमध्ये जीवनविषयक माहितीबरोबरच यंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र, विमानशास्त्र, जहाजविद्या, भूगर्भ, जीवशास्त्र, चिकित्सा इत्यादींसंबंधी माहिती आढळते.
सन १५२६ च्या पानिपतच्या पहिल्या युद्धाने बाबराने भारतात मुगल सत्तेची स्थापना केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मात्र फारच झपाट्याने साम्राज्याचा विनाश झाला.
बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये ह्या परिषदांना उद्देशून ‘संगीति’ असा शब्द वापरला जातो. जुन्या तत्त्वांचा प्रमाणभूत संग्रह किंवा नवीन तत्त्वांपैकी काहींना अधिकृत मान्यता देणे, ह्यांसारख्या उद्देशांनी एखाद्या विशिष्ट धर्मांतर्गत परिषदा झालेल्या दिसतात.
मानवी जीवनाचे नियमन करण्यासाठी जसे सोळा संस्कार आहेत त्याप्रमाणे व्यक्ती आणि समष्टी ह्यांच्यात योग्य तो समन्वय रहावा म्हणून चार पुरुषार्थ सांगितले आहेत.
चंद्रगुप्त मौर्याने स्वपराक्रमाने विशाल असे मौर्य साम्राज्य निर्माण केले. आपली राज्यव्यवस्था त्याने कौटिल्याच्या सल्ल्यानुसार व त्याच्याच अर्थशास्त्र ग्रंथातील तत्त्वानुसार निर्माण केली.
उत्तर वैदिक काळातील सामाजिक जीवनाचा प्रमुख भाग म्हणजे आश्रमव्यवस्था होय. प्रत्येक मनुष्याला समाजात सुसंगत जीवन जगता यावे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता.
दुसऱ्या महायुद्धात सुरुवातीला इंग्लंड अडचणीत सापडले होते, या महायुद्धात भारतीयांचे सुद्धा सहकार्य मिळावे यासाठी भारतीयांना काही सुधारणा देण्यासाठी क्रिप्स योजना जाहीर करण्यात आली.
जगात शांतता व सहकार्य प्रस्थापित करणे, दुसऱ्या महायुद्धासारख्या विध्वंसक संकटापासून भविष्यातील पिढीला दूर ठेवणे अतिशय गरजेचे बनले. त्यातूनच संयुक्त राष्ट्रसंघटनेची कल्पना पुढे आली.
पहिल्या महायुद्धात निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा राजकीय क्षेत्रावरही गंभीर परिणाम झाला. आर्थिक मंदीमुळे सर्वत्र बेकारी, उपासमार, असंतोष, अस्थिरता अशी निर्माण झाली.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात इतिहास विषय संशोधन झाले त्यातून सिंधू नदीच्या खोऱ्यात गडप झालेली वैदिक काळापूर्वीची एक प्रगत संस्कृती जगाच्या निदर्शनास आली.
व्यक्तीजीवनाचे नियमन होण्यासाठी संस्कार उदयास आलेत. जीवधारणेपासून तो मृत्यूपावेतो अनेक संस्कार होते. त्यात अत्यंत महत्त्वाचे असे सोळा संस्कार मानल्या गेले.
वेद म्हणजे ज्ञान होय. वेद हे जगातील पहिले ज्ञानभांडार आहे. वेदांमध्ये जीवनविषयक माहितीबरोबरच यंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र, विमानशास्त्र, जहाजविद्या, भूगर्भ, जीवशास्त्र, चिकित्सा इत्यादींसंबंधी माहिती आढळते.
सन १५२६ च्या पानिपतच्या पहिल्या युद्धाने बाबराने भारतात मुगल सत्तेची स्थापना केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मात्र फारच झपाट्याने साम्राज्याचा विनाश झाला.
बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये ह्या परिषदांना उद्देशून ‘संगीति’ असा शब्द वापरला जातो. जुन्या तत्त्वांचा प्रमाणभूत संग्रह किंवा नवीन तत्त्वांपैकी काहींना अधिकृत मान्यता देणे, ह्यांसारख्या उद्देशांनी एखाद्या विशिष्ट धर्मांतर्गत परिषदा झालेल्या दिसतात.
मानवी जीवनाचे नियमन करण्यासाठी जसे सोळा संस्कार आहेत त्याप्रमाणे व्यक्ती आणि समष्टी ह्यांच्यात योग्य तो समन्वय रहावा म्हणून चार पुरुषार्थ सांगितले आहेत.
चंद्रगुप्त मौर्याने स्वपराक्रमाने विशाल असे मौर्य साम्राज्य निर्माण केले. आपली राज्यव्यवस्था त्याने कौटिल्याच्या सल्ल्यानुसार व त्याच्याच अर्थशास्त्र ग्रंथातील तत्त्वानुसार निर्माण केली.
उत्तर वैदिक काळातील सामाजिक जीवनाचा प्रमुख भाग म्हणजे आश्रमव्यवस्था होय. प्रत्येक मनुष्याला समाजात सुसंगत जीवन जगता यावे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता.
1. MANOHARBHAI SHIKSHAN PRASARAK MANDAL, ARMORI’S
MAHATMA GANDHI ARTS, SCIENCE & LATE N. P. COMMERCE COLLEGE,
ARMORI DIST- GADCHIROLI (M.S.) 441208
Affiliated to Gondwana University, Gadchiroli
Re-accredited by NAAC ‘A’ with 3.02 CGPA
DEPARTMENT OF HISTORY
Asst. Prof. Pundlik M. Vyahadkar
Department of History
2. ग ांधी-आयर्विन कर र- ५ म र्ि १९३१
♦ कााँग्रेसचा सहभाग असल्याशिवाय भारताचा प्रश्न सोडववणे अिक्य होते.
♦ दुसऱ्या गोलमेज पररषदेत क ॉं
ग्रेस सहभागी व्हावी यासाठी.
♦ तेज बहादुर सप्रू व जयकर याॉंनी मध्यस्थी करून गाॉंधी व व्हाइसर य ल डड आयववडन याॉंच्यात एक
करार घडवून आणला.
♦ या कराराला 'ददल्ली पॅक्ट' या नावाने सुद्धा ओळखले जाते.
करार पुढील प्रमाणे होता……
१) कााँग्रेसने कायदेभॉंगाची चळवळ थाॉंबवावी.
२) सरकारने दडपिाहीचे कायदे रद्द करावेत.
३) कााँग्रेसने ववदेिी मालावरील बदहष्कार मागे घ्यावा.
4) समुद्र ककनारी राहणार्याॉंना मीठ तयार करण्याची परवानगी असावी.
5) दुसऱ्या गोलमेज पररषदेत कााँग्रेसने भाग घ्यावा.
6) चळवळीत पकडण्यात आलेल्या सत्याग्रहीॉंना मुक्त करावे.
7) आॉंदोलनादरम्यान जप्त क
े लेली मालमत्ता परत करण्यात यावी.