व्यक्तीजीवनाचे नियमन होण्यासाठी संस्कार उदयास आलेत. जीवधारणेपासून तो मृत्यूपावेतो अनेक संस्कार होते. त्यात अत्यंत महत्त्वाचे असे सोळा संस्कार मानल्या गेले.
व्हाईसरॉय लॉर्ड माऊंबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य देऊन या योजनेनुसार भारताची फाळणी करून दोन राष्ट्रांची निर्मिती करण्यात येईल हे या योजनेचे प्रयोजन होते.
सुभाषचंद्र बोस यांना भारतीय स्वातंत्र्य सेनानी म्हणून ओळखले जाते. नेताजींनी केवळ भारतातच राहून नव्हे तर बाहेर देशात जाऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रयत्न केले.
20 ऑक्टोबर 1943 रोजी लिनलिथगो च्या जागी लोर्ड वेव्हेल ची नियुक्ती करण्यात आली भारतात सुरू असलेला राजकीय पेचप्रसंग लवकर सुटण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेत, या पार्श्वभूमीवर वेव्हेलनी आपली योजना भारतीयांसमोर मांडली.
भारताच्या स्वतंत्र करिता एक महत्त्वाचे योगदान चंद्रशेखर आझाद यांचे सुद्धा आहे. जेव्हा जेव्हा शहीदांचे नाव घेतले जाते. त्यावेळेस चंद्रशेखर आझाद यांचे नाव घेतले जाते.
काँग्रेसने सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाची चळवळ दुबळी करण्यासाठी तसेच जातीय निवाडय़ाच्या आधारे फूट पाडता यावी यासाठी इंग्रज सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. १६ ऑगस्ट १९३२ रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड याने जातीय निवाडा जाहीर केला.
व्हाईसरॉय लॉर्ड माऊंबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य देऊन या योजनेनुसार भारताची फाळणी करून दोन राष्ट्रांची निर्मिती करण्यात येईल हे या योजनेचे प्रयोजन होते.
सुभाषचंद्र बोस यांना भारतीय स्वातंत्र्य सेनानी म्हणून ओळखले जाते. नेताजींनी केवळ भारतातच राहून नव्हे तर बाहेर देशात जाऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रयत्न केले.
20 ऑक्टोबर 1943 रोजी लिनलिथगो च्या जागी लोर्ड वेव्हेल ची नियुक्ती करण्यात आली भारतात सुरू असलेला राजकीय पेचप्रसंग लवकर सुटण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेत, या पार्श्वभूमीवर वेव्हेलनी आपली योजना भारतीयांसमोर मांडली.
भारताच्या स्वतंत्र करिता एक महत्त्वाचे योगदान चंद्रशेखर आझाद यांचे सुद्धा आहे. जेव्हा जेव्हा शहीदांचे नाव घेतले जाते. त्यावेळेस चंद्रशेखर आझाद यांचे नाव घेतले जाते.
काँग्रेसने सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाची चळवळ दुबळी करण्यासाठी तसेच जातीय निवाडय़ाच्या आधारे फूट पाडता यावी यासाठी इंग्रज सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. १६ ऑगस्ट १९३२ रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड याने जातीय निवाडा जाहीर केला.
दुसऱ्या महायुद्धात सुरुवातीला इंग्लंड अडचणीत सापडले होते, या महायुद्धात भारतीयांचे सुद्धा सहकार्य मिळावे यासाठी भारतीयांना काही सुधारणा देण्यासाठी क्रिप्स योजना जाहीर करण्यात आली.
जगात शांतता व सहकार्य प्रस्थापित करणे, दुसऱ्या महायुद्धासारख्या विध्वंसक संकटापासून भविष्यातील पिढीला दूर ठेवणे अतिशय गरजेचे बनले. त्यातूनच संयुक्त राष्ट्रसंघटनेची कल्पना पुढे आली.
पहिल्या महायुद्धात निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा राजकीय क्षेत्रावरही गंभीर परिणाम झाला. आर्थिक मंदीमुळे सर्वत्र बेकारी, उपासमार, असंतोष, अस्थिरता अशी निर्माण झाली.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात इतिहास विषय संशोधन झाले त्यातून सिंधू नदीच्या खोऱ्यात गडप झालेली वैदिक काळापूर्वीची एक प्रगत संस्कृती जगाच्या निदर्शनास आली.
वेद म्हणजे ज्ञान होय. वेद हे जगातील पहिले ज्ञानभांडार आहे. वेदांमध्ये जीवनविषयक माहितीबरोबरच यंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र, विमानशास्त्र, जहाजविद्या, भूगर्भ, जीवशास्त्र, चिकित्सा इत्यादींसंबंधी माहिती आढळते.
सन १५२६ च्या पानिपतच्या पहिल्या युद्धाने बाबराने भारतात मुगल सत्तेची स्थापना केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मात्र फारच झपाट्याने साम्राज्याचा विनाश झाला.
बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये ह्या परिषदांना उद्देशून ‘संगीति’ असा शब्द वापरला जातो. जुन्या तत्त्वांचा प्रमाणभूत संग्रह किंवा नवीन तत्त्वांपैकी काहींना अधिकृत मान्यता देणे, ह्यांसारख्या उद्देशांनी एखाद्या विशिष्ट धर्मांतर्गत परिषदा झालेल्या दिसतात.
मानवी जीवनाचे नियमन करण्यासाठी जसे सोळा संस्कार आहेत त्याप्रमाणे व्यक्ती आणि समष्टी ह्यांच्यात योग्य तो समन्वय रहावा म्हणून चार पुरुषार्थ सांगितले आहेत.
चंद्रगुप्त मौर्याने स्वपराक्रमाने विशाल असे मौर्य साम्राज्य निर्माण केले. आपली राज्यव्यवस्था त्याने कौटिल्याच्या सल्ल्यानुसार व त्याच्याच अर्थशास्त्र ग्रंथातील तत्त्वानुसार निर्माण केली.
उत्तर वैदिक काळातील सामाजिक जीवनाचा प्रमुख भाग म्हणजे आश्रमव्यवस्था होय. प्रत्येक मनुष्याला समाजात सुसंगत जीवन जगता यावे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता.
दुसऱ्या महायुद्धात सुरुवातीला इंग्लंड अडचणीत सापडले होते, या महायुद्धात भारतीयांचे सुद्धा सहकार्य मिळावे यासाठी भारतीयांना काही सुधारणा देण्यासाठी क्रिप्स योजना जाहीर करण्यात आली.
जगात शांतता व सहकार्य प्रस्थापित करणे, दुसऱ्या महायुद्धासारख्या विध्वंसक संकटापासून भविष्यातील पिढीला दूर ठेवणे अतिशय गरजेचे बनले. त्यातूनच संयुक्त राष्ट्रसंघटनेची कल्पना पुढे आली.
पहिल्या महायुद्धात निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा राजकीय क्षेत्रावरही गंभीर परिणाम झाला. आर्थिक मंदीमुळे सर्वत्र बेकारी, उपासमार, असंतोष, अस्थिरता अशी निर्माण झाली.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतात इतिहास विषय संशोधन झाले त्यातून सिंधू नदीच्या खोऱ्यात गडप झालेली वैदिक काळापूर्वीची एक प्रगत संस्कृती जगाच्या निदर्शनास आली.
वेद म्हणजे ज्ञान होय. वेद हे जगातील पहिले ज्ञानभांडार आहे. वेदांमध्ये जीवनविषयक माहितीबरोबरच यंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र, विमानशास्त्र, जहाजविद्या, भूगर्भ, जीवशास्त्र, चिकित्सा इत्यादींसंबंधी माहिती आढळते.
सन १५२६ च्या पानिपतच्या पहिल्या युद्धाने बाबराने भारतात मुगल सत्तेची स्थापना केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मात्र फारच झपाट्याने साम्राज्याचा विनाश झाला.
बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये ह्या परिषदांना उद्देशून ‘संगीति’ असा शब्द वापरला जातो. जुन्या तत्त्वांचा प्रमाणभूत संग्रह किंवा नवीन तत्त्वांपैकी काहींना अधिकृत मान्यता देणे, ह्यांसारख्या उद्देशांनी एखाद्या विशिष्ट धर्मांतर्गत परिषदा झालेल्या दिसतात.
मानवी जीवनाचे नियमन करण्यासाठी जसे सोळा संस्कार आहेत त्याप्रमाणे व्यक्ती आणि समष्टी ह्यांच्यात योग्य तो समन्वय रहावा म्हणून चार पुरुषार्थ सांगितले आहेत.
चंद्रगुप्त मौर्याने स्वपराक्रमाने विशाल असे मौर्य साम्राज्य निर्माण केले. आपली राज्यव्यवस्था त्याने कौटिल्याच्या सल्ल्यानुसार व त्याच्याच अर्थशास्त्र ग्रंथातील तत्त्वानुसार निर्माण केली.
उत्तर वैदिक काळातील सामाजिक जीवनाचा प्रमुख भाग म्हणजे आश्रमव्यवस्था होय. प्रत्येक मनुष्याला समाजात सुसंगत जीवन जगता यावे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता.
1. संस्कार
समाजाचे व्यवहार नीट, सुचारू ररतीने चालावेत, त्यात परस्पर गुंतागुंत, गोंधळ, हस्तक्षेप होऊ
नये म्हणून आयाांची आश्रमव्यवस्था अस्स्तत्वात आली. त्या त्या काळातील कततव्य पार पाडणे ही
त्यामागील भावना होती. थोडक्यात म्हणजे, समाजाचे ननयमन होण्याकररता आश्रमपद्धती सुरू झाली
त्याप्रमाणे व्यक्तीजीवनाचे ननयमन होण्यासाठी संस्कार उदयास आलेत. जीवधारणेपासून तो मृत्यूपावेतो
अनेक संस्कार होते. त्यात अत्यंत महत्त्वाचे असे सोळा संस्कार मानल्या गेले. त्यांची माहहती
पुढीलप्रमाणे आहे.
(१) गभातधान : गभत धारणा होण्यासाठी आणण उत्तम संतती होण्यासाठी करावयाचा हा एक धार्मतक ववधी
होता.
(२) पुंसवन : पुत्रप्राप्तीसाठी करावयाचा हा एक ववधी होता. सोमासारख्या वनस्पतीच्या देठांची पूड
गभतवतीच्या उजव्या नाकपुडीत घालणे असा हा ववधी होय. काही हठकाणी वडाचा उल्लेख आढळतो.
(३) सीमंतोन्नयन : गभातची नीट काळजी घ्यावी म्हणून वपत्याने धार्मतक कायत, ववष्णुची प्राथतना करणे
ह्याबरोबरच आपल्या पत्नीची वनस्पती प्रयोगातून ननगा राखणे.
2. (४) जातकमत : मूल जन्माला आल्याबरोबर सोन्याच्या अंगठीने त्याच्या तोंडाला मध लावणे. ह्यामुळे मूल तेजस्वी
बनते असा ह्या संस्कारामागील भाव होता.
(५) नामकरण : अकराव्या हदवसानंतर मुलाचे नांव ठेवणे. साधारणतः हा कायतक्रम बाराव्या हदवशी होत असल्याने
त्याला बारसे असेही म्हणतात.
(६) ननष्क्रमण : मुलाला प्रथमच देवदशतनाच्या ननर्मत्ताने घराबाहेर नेणे.
(७) अन्नप्राशन : सहाव्या महहन्यात मुलाला भोजन देण्यास प्रारंभ करणे. ह्याला उष्टावण असेही म्हणतात.
(८) जावळे : वयाच्या नतसऱ्या वर्षी मुलाच्या डोक्यावरील सवत क
े स (मध्यभागी थोडे ठेवून) काढून टाकणे. ह्या
संस्काराला चौलकमत, चूडाकमत, वपनक्रक्रया अशीही नावे आहेत.
(९) कणतवेध : हा कान टोचण्याचा ववधी होय.
(१०) उपनयन : ह्याला व्रतादेश असेही म्हणतात. साधारणतः मुलगा ८ वर्षातचा झाल्यानंतर करावयाचा हा संस्कार
आहे. त्यावेळी मुंज नावाची गवताची जुडी क
ं बरेला बांधतात म्हणून ह्या ववधधला मौंजीबंधन असे म्हटल्या जाते.
ह्यावेळी मुलाच्या गळ्यात यज्ञोपवीत (जानवे) घातले जाते. त्यानंतरच तो मुलगा ववद्याजतनासाठी गुरुच्या घरी
जाण्यास पात्र होतो. हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रत्रय आणण वैश्य अशा तीनही वणणतयांमध्ये होता. ह्या वणणतयांनाच
वेदाध्ययनाचा अधधकार होता हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
3. (११) वेदारंभक्रक्रया : उपनयन झालेला मुलगा ज्ञानाजतन करण्यास, ववद्याभ्यास करण्यास, वेदांचे अध्ययन करण्यास पात्र ठरतो.
तेव्हा प्रत्यक्षात वेदांचे अध्ययन सुरू करण्यापूवीचा हा संस्कार होय.
(१२) क
े शांत : वेगवेगळ्या वणणतयांसाठी हा संस्कार वेगवेगळ्या वयात करावयाचा होता. जावळे करताना सारखाच हा ववधी होता.
डोक्यावरील सवत क
े स काढून टाकावयाचे (श्मधू)
आणण ब्राह्मणाला गाय दान करावयाची.
(१३) समावततन : ह्याला स्नान असेही म्हटले जाई. वेदाध्ययन आटोपल्यानंतर गुरुच्या अनुमतीने स्वगृही परतल्यानंतरचा हा
संस्कार होता. स्नान करून वेदाभ्यासकाळातील वस्त्रे इ. चा त्याग करावयाचा. एकप्रकारे हा ब्रह्मचयातश्रम समाप्तीचा समारंभ
होता. त्यानंतर ववद्याथी स्नातक समजला जाई व पुढे आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याचे त्याला स्वातंत्र्य होते.
(१४) वववाह : समावततनानंतर मुलगा वववाह करण्यास स्वतंत्र होता. वववाह करून आणण आपल्या उपस्जववक
े चा मागत ननस्श्चत
करून वृद्धावस्थेकडे झुकलेल्या मातावपत्यांना कौटुंत्रबक जबाबदारीतून मुक्त करणे व क
ु टुंबाची जबाबदारी स्वतःकडे घेणे मुलाचे
कततव्य होते. वववाहबंधनात अडकलेल्या गृहस्थाची ह्यार्शवाय अनेक धार्मतक, सामास्जक कततव्ये होती.
(१५) अस्ननपररग्रह : वववाहानंतर गृहस्थाश्रमी बनलेल्याने अस्ननची उपासना करावयाची.
(१६) अंत्यसंस्कार : मानवी जीवनातील हा अंनतम संस्कार होय. मनुष्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मृत देहावर काही संस्कार
करावयाचे. तसेच त्याला सद्गती प्राप्त होण्यासाठी पुढे काही हदवस संस्कार, ववर्शष्ट ववधी करावयाचे.