2. नामस्मरणाची नोंद ठेवली जाते. ततचे फायदे अनेक आहेत. उदा. आपला
उत्साह टिकू न राहतो ककिंवा वाढतो.
पुढे पुढे जर आपण ववस्मरणाची नोंद देखील ठेवू लागलो तर
१. आपले ववस्मरण अथािंग असून आपले स्मरण अगदीच अल्प
प्रमाणात होत असल्याचे जाणवते.
२. आपल्या अिंगभूत जडत्वाची जाणीव ठळक होते.
३. त्यामुळे आपल्या अपेक्षा आणण आशा आपोआप कमी होतात.
४. नामाचे महत्व अधिक जाणवते.
५. वेळ वाया जाणे कमी होते.
६. स्मरण अधिक प्रमाणात आणण अधिक समरसतेने होते
७. नामस्मरण हे मुख्य आणण इतर सवव काही त्याच्याया तुलनेत ग ण
आहे असे पुन्हा पुन्हा आणण अधिकाधिक प्रमाणात मनावर बबिंबते.
पण या सवाववर ववश्वास न ठेवता त्याचा प्रत्यय घेणेच श्रेयस्कर ठरेल!
हे लिहहताना २५ लमननटे नामविस्मरणात गेिी!