सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "जगात कुठलीही गोष्ट अती केले कि माती होते पण नामस्मरण ही ऐकमेव गोष्ट आहे कि आती केले कि माती नाही तर जीवनाचे सोने होते . नामामुळे परमेश्वराला तुमच्या बरोबर रहावे लागते"
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
उपाधी म्हणजे नामाव्यातिरिक्त अन्य बाबी.उदा. आसन, बैठक, माळेचा प्रकार, संख्या, आजूबाजूचे साधक इत्यादी इत्यादी. नामाला चव नाही कारण नाम हे ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांना चेतवत नाही. Stimulate करत नाही. त्यामुळे नामस्मरण तज्जन्य सुख देत नाही.
नामस्मरण सुरु होणे हा आपला परम भाग्योदय, नामस्मरण सुरु राहणे हे परम भाग्य आणि नामस्मरण वाढत जाणे ही आपल्या भाग्याची अभिवृद्धी आणि ही सर्व सद्गुरूंची अक्षय्य कृपा आणि त्यांच्या भेटीची हमीच होय; असे मी समजतो!
Arunachal Pradesh is one of the 29 states of India. Located in northeast India, it holds the most north-eastern position among the other states in the north-east region of India.
सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर डॉ. श्रीनिवास कशाळीकरshriniwas kashalikar
उपाधी म्हणजे नामाव्यातिरिक्त अन्य बाबी.उदा. आसन, बैठक, माळेचा प्रकार, संख्या, आजूबाजूचे साधक इत्यादी इत्यादी. नामाला चव नाही कारण नाम हे ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांना चेतवत नाही. Stimulate करत नाही. त्यामुळे नामस्मरण तज्जन्य सुख देत नाही.
नामस्मरण सुरु होणे हा आपला परम भाग्योदय, नामस्मरण सुरु राहणे हे परम भाग्य आणि नामस्मरण वाढत जाणे ही आपल्या भाग्याची अभिवृद्धी आणि ही सर्व सद्गुरूंची अक्षय्य कृपा आणि त्यांच्या भेटीची हमीच होय; असे मी समजतो!
Arunachal Pradesh is one of the 29 states of India. Located in northeast India, it holds the most north-eastern position among the other states in the north-east region of India.
२१वीं सदी में सफलता के लिए आवश्यक जीवन कौशलAtul Pant
२१वीं सदी में आवश्यक जीवन कौशल यह हैं ,
- ‘सीखने की चाह’ - एक कालातीत जीवन कौशल
- स्वयं सीखने का कौशल
- गहरि सोच का कोशल
- हाथ से काम करने का कौशल
- ‘साथ रहने‘ का कौशल (विविधता को स्वीकारना)
- कमाना, बचाना अौर निवेश का कौशल (वित्तीय साक्षरता)
- ‘स्वयं‘ को जानने का कौशल (आत्म जागरूकता)
ज्याप्रमाणे चुलीमुळे आग नियंत्रित होते आणि तिची धग भांड्याला नीटपणे लागून अन्न वेळेमध्ये शिजते, त्याचप्रमाणे जीवनातील सर्व भोगांची आणि उपभोगांची धग नामस्मरणरुपी चुलीमुळे अंतरात्म्याकडे पोचते आणि अंतरात्म्यामध्ये समाधानरुपी अन्न शिजू लागते. साहजिकच आपले, आपल्या कुटुंबियांचे आणि समाजाचे समाधान होऊ लागते! ज्याप्रमाणे चुली आणि त्यांच्यातील आग कमी जास्त असते, त्याचप्रमाणे नामसाधकांच्या प्रगतीचे टप्पे देखील वेगवेगळे असतात. पण नामस्मरणाने समाधानाकडे वाटचाल होऊ लागते; हे केवळ सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्याच नव्हे तर सर्वच संत महात्म्यांच्या शिकवणीचे त्रिवार सत्य असे सार आहे.
समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून कल्याणकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागतो.
ह्या अमृताचा अगदी अंशत: अनुभव देखील जीवन झळाळून टाकणारा असतो आणि तो येण्यासाठी चित्तशुद्धी होत राहण्याची आवश्यकता असते. ही चित्तशुद्धी नामस्मरणाद्वारे होत जाते आणि ती चित्तशुद्धी देखील कोणत्याही बाह्य लक्षणाने ओळखता येत नाही आणि दाखविता येत नाही!
नामसंकल्पयुक्त नामस्मरणाचे चैतन्याधिष्ठान आणि सद्गुरुंची गोड ओढ; यानी रटाळ क्षण उत्साहवर्धक बनतो, कंटाळवाणा दिवस सण बनतो आणि निरर्थक आयुष्य कृतार्थ बनते! कुणीही हे करून पाहिले तर याचा अनुभव येऊ शकेल.
२१वीं सदी में सफलता के लिए आवश्यक जीवन कौशलAtul Pant
२१वीं सदी में आवश्यक जीवन कौशल यह हैं ,
- ‘सीखने की चाह’ - एक कालातीत जीवन कौशल
- स्वयं सीखने का कौशल
- गहरि सोच का कोशल
- हाथ से काम करने का कौशल
- ‘साथ रहने‘ का कौशल (विविधता को स्वीकारना)
- कमाना, बचाना अौर निवेश का कौशल (वित्तीय साक्षरता)
- ‘स्वयं‘ को जानने का कौशल (आत्म जागरूकता)
ज्याप्रमाणे चुलीमुळे आग नियंत्रित होते आणि तिची धग भांड्याला नीटपणे लागून अन्न वेळेमध्ये शिजते, त्याचप्रमाणे जीवनातील सर्व भोगांची आणि उपभोगांची धग नामस्मरणरुपी चुलीमुळे अंतरात्म्याकडे पोचते आणि अंतरात्म्यामध्ये समाधानरुपी अन्न शिजू लागते. साहजिकच आपले, आपल्या कुटुंबियांचे आणि समाजाचे समाधान होऊ लागते! ज्याप्रमाणे चुली आणि त्यांच्यातील आग कमी जास्त असते, त्याचप्रमाणे नामसाधकांच्या प्रगतीचे टप्पे देखील वेगवेगळे असतात. पण नामस्मरणाने समाधानाकडे वाटचाल होऊ लागते; हे केवळ सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्याच नव्हे तर सर्वच संत महात्म्यांच्या शिकवणीचे त्रिवार सत्य असे सार आहे.
समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून कल्याणकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागतो.
ह्या अमृताचा अगदी अंशत: अनुभव देखील जीवन झळाळून टाकणारा असतो आणि तो येण्यासाठी चित्तशुद्धी होत राहण्याची आवश्यकता असते. ही चित्तशुद्धी नामस्मरणाद्वारे होत जाते आणि ती चित्तशुद्धी देखील कोणत्याही बाह्य लक्षणाने ओळखता येत नाही आणि दाखविता येत नाही!
नामसंकल्पयुक्त नामस्मरणाचे चैतन्याधिष्ठान आणि सद्गुरुंची गोड ओढ; यानी रटाळ क्षण उत्साहवर्धक बनतो, कंटाळवाणा दिवस सण बनतो आणि निरर्थक आयुष्य कृतार्थ बनते! कुणीही हे करून पाहिले तर याचा अनुभव येऊ शकेल.
होय! अशी एक पायाभूत सुविधा आहे! पूर्णपणे बिनखर्चाची, कुणाचेही अंत:करण आणि आणि अस्मिता न दुखावणारी आणि सर्वांनाच सहज शक्य अशी ही सुविधा आहे. ह्या सुविधेद्वारे सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प आणि विश्वकल्याणकारी आणि सतत विकसित होणारी सत्कार्ये अविरतपणे घडू लागतात. प्रत्येक व्यक्ती समाधानी आणि कृतार्थ होऊ लागते. अशी अत्याधिक अत्यावश्यक पायाभूत सुविधा म्हणजे नामस्मरण
“नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणता टाळता येत नाही” असे जेव्हां सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, तेव्हां त्यांमध्ये वरील सर्वकाही अंतर्भूत आहे, म्हणजेच वेळ, पैसा आणि शक्ती यांचे (अर्थात आयुष्याचे) सर्वोत्तम व्यवस्थापन अनुस्यूत आहे!
परंतु पूर्वजन्मीच्या किंवा ह्या जन्मीच्या नामस्मरणाने; स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणाविषयी जी वैचारिक स्पष्टता येते ती स्पष्टता, जी गोड आणि उत्कट आस्था तयार होते ती आस्था, आणि त्या अनुरोधाने जी मन:पूर्वक कृती घडते ती कृती; ह्या तीनही बाबी मात्र हृदयाच्या अगदी जवळ असतात.
१. केवळ वाचन आणि चर्चेने नामस्मरणाच्या ह्या विश्वकल्याणकारी सामर्थ्याची संकल्पना काही प्रमाणात येऊ शकेल, पण त्याची प्रचीती येण्यासाठी नामस्मरण करणेच अत्यावश्यक आहे. किंबहुना, नामस्मरणाला पर्याय नाही असे म्हटले तरी ते अतिशयोक्त ठरणार नाही!
आपणा सर्वांना निकोप जीवनासाठी आणि जीवनाच्या सार्थकतेसाठी नामस्मरणाची, श्रीक्षेत्र गोंदवल्याची आणि अश्या प्रसाद व महाप्रसादाची अत्यंत तीव्र आणि निकडीची गरज आहे!
नामस्मरण करत प्रसाद किंवा महाप्रसाद वाढणारे आणि ग्रहण करणारे सर्वच जण ईश्वराप्रती किंवा आपल्या सद्गुरुप्रती कृतज्ञ असतात आणि कृतार्थ असतात! यातून परस्परांच्या कल्याणाची सद्वासना, सद्भावना, सद्विचार, आणि सत्संकल्प यांचे पोषण होऊन सर्वांचे उत्थान अधिक जोमाने गतिमान होते.
सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती, हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआप देहाचे सारे कण नामजप करतात."
आम्ही सर्वच माध्यमवाल्यांनी नामस्मरणाचा अत्यंत आस्थेने अभ्यास, अगत्यपूर्वक अंगिकार आणि जीव तोडून प्रसार केला पाहिजे ह्याची खोलवर आणि तीव्र जाणीव झाली आणि त्यातच आमचे आणि सर्वांचे भले आहे ह्याबद्दल खात्री झाली!!
तुमची परम कृपा मात्र प्राणवायूप्रमाणे चिरंतन, चैतन्यमय, स्फूर्तिदायी आणि शाश्वत समाधान देणारी आहे! नामस्मरणाच्या आणि तज्जन्य सद्बुद्धीच्या, सद्भावनांच्या, सद्वासनांच्या, सत्संकल्पांच्या आणि सत्कर्माच्या रूपाने ती माझ्यासारख्या सर्वांना उपलब्ध झाली आहे!
श्रीराम समर्थ!
सतत नामस्मरण घडू लागले, गुरुची सत्ता पदोपदी जाणवू लागली, गुरुचे सानिध्य क्षणोक्षणी जाणवू लागले, जगण्याची उमेद वाढली, आजारपणाची आणि मृत्त्युची भीती गेली; आणि विशेष म्हणजे; ह्यापेक्षा वेगळे ध्येय गाठण्याची व त्यासाठी अधिक काही करण्याची उर्मी गेली तर तोच साक्षात्कार नाही का?
ह्यामुळे आहे त्या परिस्थितीत नामस्मरण टिकू लागते आणि वाढू लागते! आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या लक्षात येऊ लागते की हीच ती खरी शांतता, खरी विश्रांती आणि हीच ती (स्वत:, इतर आणि परिस्थिती यांच्यामधल्या) खऱ्या सुधारणेची ईश्वरी प्रक्रिया!
Our Sadguru Shri Brahmachaitanya Maharaj Gondavalekar said, “Trust that the practice of NAMASMARAN as prescribed by Guru would emancipate the universe! Lord Rama would bless!”
नामाच्या सत्तेनेच आपल्या कळत-नकळत; सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार; म्हणजेच सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांना अभिप्रेत असलेली संस्कृती आणि सुधारणा; व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात अधिकाधिक प्रमाणात आविष्कृत होत असतात!
पण काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सर्व बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन अधिकाधिक प्रमाणात भरून टाकीत आहे! नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच याचा अनुभव येतो!
पण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सर्व बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन अधिकाधिक प्रमाणात भरून टाकीत आहे! नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच याचा अनुभव येतो!
उपाधी म्हणजे नामाव्यातिरिक्त अन्य बाबी.उदा. आसन, बैठक, माळेचा प्रकार, संख्या, आजूबाजूचे साधक इत्यादी इत्यादी. नामाला चव नाही कारण नाम हे ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांना चेतवत नाही. Stimulate करत नाही. त्यामुळे नामस्मरण तज्जन्य सुख देत नाही.
2. सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, "जगात कु ठलीही
गोष्ट अती के ले नक माती होते पण नामस्मरण ही ऐकमेव गोष्ट आहे नक आती
के ले नक माती नाही तर जीवनाचे सोने होते . नामामुळे परमेश्वराला तुमच्या
बरोबर रहावे लागते"
मला कळलेला याचा अर्थ असा की नामस्मरणाने आपण आपल्या
आत अनस्तत्वाच्या गाभ्याकडे पोचत असतो, नजर्े परमेश्वराची म्हणजेच
सद्गुरूूं ची वस्ती असते! त्यामुळे नामस्मरण अती झाले तर त्यामुले काहीही
नबघडण्याचा (माती होण्याचा) प्रश्नच येत नाही! उलट आपण परमेश्वराच्या
म्हणजेच सद्गुरूं च्या म्हणजेच स्वत:च्या सनच्चदानूंदस्वरूपाच्या (शाश्वत
समाधानाच्या) अनधकानधक ननकट पोचत असतो! यालाच "परमेश्वराला
तुमच्या जवळ राहावे लागते" असे सद्गुरू म्हणतात.
यातच आपले, आपल्या कु टुूंबाचे आनण सूंपूणथ नवश्वाचेही कल्याण
असल्याने यालाच "जीवनाचे सोने होते" असे सद्गुरू म्हणतात!
वाचन लेखनाने आपला ननधाथर बळकट होतु शकतो, पण के वळ तेवढा
पुरत नाही! याचा अनुभव नामस्मरणानेच येऊ शकतो!
श्रीराम समर्थ!