डॉ. विजय रैवतकर, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी
साहित्याची निर्मितीप्रक्रिया समजून घेणे म्हणजे लेखक साहित्याची निर्मिती करतात त्यामागील जनक कारणे समजून घेणे होय.
डॉ. विजय रैवतकर महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी
एखादे वाचन वाचून किंवा ऐकून आपल्या मनात ज्या कल्पना अंकुरतात किंवा स्फुरतात त्यांचे भाषिक स्पष्टीकरण करणे म्हणजे कल्पनाविस्तार होय.
एका विशिष्ट कल्पनेतील सत्य उलगडून दाखविताना ते किती अर्थपूर्ण आहे याची पडताळणी म्हणजेच सिद्धता करणे आवश्यक आहे. ते सत्य कधी व्यावहारिक अनुभवातून, कधी ऐतिहासिक उदाहरणातून, ग्रंथाच्या आधारे तर कधी जीवनातील आपल्या प्रत्यक्ष अनुभवातूनही सिद्ध होत असते. या पद्धतीने सिद्धता करणे हा कल्पनाविस्ताराचा प्राण होय.
सारांशलेखन करणे महत्त्वाची कला आहे. सारांश लेखनाचे तंत्र समजून हेने अत्यंत महत्त्वाचे आहे. मूळ मजकुरातील प्रतिपादन स्वच्छपणे सांगणे आणि थोडक्यात सांगता येणे यालाच सारांशलेखन म्हणतात.
डॉ. विजय रैवतकर महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी
एखादे वाचन वाचून किंवा ऐकून आपल्या मनात ज्या कल्पना अंकुरतात किंवा स्फुरतात त्यांचे भाषिक स्पष्टीकरण करणे म्हणजे कल्पनाविस्तार होय.
एका विशिष्ट कल्पनेतील सत्य उलगडून दाखविताना ते किती अर्थपूर्ण आहे याची पडताळणी म्हणजेच सिद्धता करणे आवश्यक आहे. ते सत्य कधी व्यावहारिक अनुभवातून, कधी ऐतिहासिक उदाहरणातून, ग्रंथाच्या आधारे तर कधी जीवनातील आपल्या प्रत्यक्ष अनुभवातूनही सिद्ध होत असते. या पद्धतीने सिद्धता करणे हा कल्पनाविस्ताराचा प्राण होय.
सारांशलेखन करणे महत्त्वाची कला आहे. सारांश लेखनाचे तंत्र समजून हेने अत्यंत महत्त्वाचे आहे. मूळ मजकुरातील प्रतिपादन स्वच्छपणे सांगणे आणि थोडक्यात सांगता येणे यालाच सारांशलेखन म्हणतात.
डॉ. विजय रैवतकर, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी जि. गडचिरोली
वसुंधरेचा जन्मसोहळा ही कविता महाकवी सुधाकर गायधनी यांची आहे. त्याने विश्वकल्याणाचा विचार आपल्या प्रातिभ विचारातून वैशिष्ट्यपूर्णरित्या माडले आहे.
डॉ. विजय रैवतकर, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी
पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता कुसुमाग्रज यांची अत्यंत गाजलेली कविता. प्रेमाचा जीवनसापेक्ष आशय सुंदर उदाहरणाने समजून सांगितले
डॉ. विजय रैवतकर, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी जि. गडचिरोली
वसुंधरेचा जन्मसोहळा ही कविता महाकवी सुधाकर गायधनी यांची आहे. त्याने विश्वकल्याणाचा विचार आपल्या प्रातिभ विचारातून वैशिष्ट्यपूर्णरित्या माडले आहे.
डॉ. विजय रैवतकर, महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी
पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता कुसुमाग्रज यांची अत्यंत गाजलेली कविता. प्रेमाचा जीवनसापेक्ष आशय सुंदर उदाहरणाने समजून सांगितले