हवे व नको
याचा आग्रह नसावा
डॉ.
श्रीननवास
कशाळीकर
सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराज म्हणतात, "हवे व
नको याचा आग्रह नसावा. यातच वासनेचे मरण आहे".
आपण तत्वज्ञानाची पुस्तके वाचतो तेव्हा "अहं ब्रह्मानस्म"
अर्ाात आपले खरे स्वरूप ब्रह्म आहे असे वाचतो. पण
रोजच्या जीवनात प्रामानणकपणे आत्मननरीक्षण के ले तर
काय आढळते? अगदी क्षुल्लक बाबींनी आपण हतबल होतो
नकं वा हुरळून जातो! याचा अर्ा आपण सवासमावेशक ब्रह्म
नव्हे तर अगदी क्षुल्लक आहोत!
दोघात खरे काय?
आपण क्षुल्लक आहोत हेही खरे आनण आपण ब्रह्म आहोत
हे देखील खरे आहे!
आज आपण क्षुल्लक आहोत आनण त्यामुळे क्षुल्लक
बाबींनी घाबरतो, दु:खी होतो, हतबल होतो नकं वा हुरळून
जातो, हे खरे आहे. पण त्याचप्रमाणे, आपले खरे स्वरूप ब्रह्म
आहे, हे देखील खरे आहे! पण ते सुप्त आहे,आपल्याला
आज जाणवत नाही, त्यामुळे आपण त्याला पारखे झालेलो
आहोत!
ज्याप्रमाणे गुण प्रगट होण्यासाठी आपल्याला नवनशष्ट
अभ्यास करावा लागतो, त्याचप्रमाणे ब्रह्म प्रगट होण्यासाठी
आपल्याला अभ्यास करावा लागतो!
नामस्मरण म्हणजेच आपल्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण हाच
तो अभ्यास! नामस्मरण सतत के ले की आपल्या क्षुद्र्पणाची
आवरणे गळून पडू लागतात आनण आपला "हवे नको याचा
आग्रह" नाहीसा होऊ लागतो! रोजच्या जीवनात याचा
आपण प्रसन्न अनुभव घेऊ शकतो आनण ब्रह्म प्रगट
होण्याच्या अर्ाात, खऱ्या शरणागतीच्या, आत्मानुभूतीच्या
आनण नवश्वकल्याणाच्या मागाावर अग्रेसर होतो!
श्रीराम समर्ा!

हवे नकोपणाचा आग्रह डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  • 1.
    हवे व नको याचाआग्रह नसावा डॉ. श्रीननवास कशाळीकर
  • 2.
    सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री.गोंदवलेकर महाराज म्हणतात, "हवे व नको याचा आग्रह नसावा. यातच वासनेचे मरण आहे". आपण तत्वज्ञानाची पुस्तके वाचतो तेव्हा "अहं ब्रह्मानस्म" अर्ाात आपले खरे स्वरूप ब्रह्म आहे असे वाचतो. पण रोजच्या जीवनात प्रामानणकपणे आत्मननरीक्षण के ले तर काय आढळते? अगदी क्षुल्लक बाबींनी आपण हतबल होतो नकं वा हुरळून जातो! याचा अर्ा आपण सवासमावेशक ब्रह्म नव्हे तर अगदी क्षुल्लक आहोत! दोघात खरे काय? आपण क्षुल्लक आहोत हेही खरे आनण आपण ब्रह्म आहोत हे देखील खरे आहे! आज आपण क्षुल्लक आहोत आनण त्यामुळे क्षुल्लक बाबींनी घाबरतो, दु:खी होतो, हतबल होतो नकं वा हुरळून जातो, हे खरे आहे. पण त्याचप्रमाणे, आपले खरे स्वरूप ब्रह्म आहे, हे देखील खरे आहे! पण ते सुप्त आहे,आपल्याला आज जाणवत नाही, त्यामुळे आपण त्याला पारखे झालेलो आहोत!
  • 3.
    ज्याप्रमाणे गुण प्रगटहोण्यासाठी आपल्याला नवनशष्ट अभ्यास करावा लागतो, त्याचप्रमाणे ब्रह्म प्रगट होण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो! नामस्मरण म्हणजेच आपल्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण हाच तो अभ्यास! नामस्मरण सतत के ले की आपल्या क्षुद्र्पणाची आवरणे गळून पडू लागतात आनण आपला "हवे नको याचा आग्रह" नाहीसा होऊ लागतो! रोजच्या जीवनात याचा आपण प्रसन्न अनुभव घेऊ शकतो आनण ब्रह्म प्रगट होण्याच्या अर्ाात, खऱ्या शरणागतीच्या, आत्मानुभूतीच्या आनण नवश्वकल्याणाच्या मागाावर अग्रेसर होतो! श्रीराम समर्ा!