सर्व मते आणि मतांतरे बाजूला ठेवून; नामस्मरण सुरु करणे, करीत राहणे, ते वाढवण्याचा प्रयत्न करणे; आणि आपल्या कळलेली/अनुभवाला आलेली नामस्मरणाची महती इतराना सांगणे ह्यानेच आपले समाधान होते!
आपली पूर्णत्वाची वाटचाल चालू ठेवणे म्हणजेच नामस्मरण चालू ठेवणे आणि जमेल तसे ते वाढवीत राहणे हाच सहिष्णू होण्याचा; म्हणजेच स्वत:च्या आणि इतरांच्या प्रती आपले सर्वाधिक महत्वाचे कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचा रामबाण उपाय आहे.
तसे करता करता आपली इतरही कर्तव्ये आपोआपच आणि प्रेमाने पार पाडली जातात!
ईश्वरेच्छेनेच आपण नामस्मरण करीत असल्यामुळे आणि त्याचा प्रसार करीत असल्यामुळे; कुणी काय करावे, कसे करावे आणि केव्हा करावे हे ईश्वरेच्छेनेच ठरते; आणि हे नामस्मरण करता करता समजते आणि आपण अधिकाधिक स्वस्थ आणि समाधानी होतो!
आपण आणि जग तत्वत: भिन्न नसल्यामुळे जगाला सुधारणे आणि स्वत:ला सुधारणे ह्या दोन्ही बाबी भिन्न भासल्या तरी वास्तविक भिन्न नाहीत! जग खऱ्या अर्थाने सुधारायचा मार्ग स्वत:च्या अंतरंगातून होणाऱ्या अखंड नामस्मरणातूनच जातो!
इतरांनी कळत नकळत; आपला कितीही पाणउतारा केला, निंदा केली, अटी घातल्या, अडचणी दाखविल्या, ज्ञान व कर्मकांडाचा बाऊ केला; तरी आपण विचलित होता कामा नये. नाउमेद होता कामा नये.
आपण कसेही असलो, कितीही पतित असलो तरी सद्गुरुकृपेने नामस्मरणाच्या नौकेतूनच पैलतीराला नक्की पोचू!
श्रीराम समर्थ!
Hitguj marathi bestseller on superliving dr. shriniwas kashalikarshriniwas kashalikar
. Namasmaran; by virtue of its almost universal acceptability, simplicity, non-technicality and inexpensiveness has the potential to be beneficial in stress management, to majority of people in the world, irrespective of age, sex, occupation, socioeconomic stratum, race, religion, culture, ideology, nationality.
Sahasranetra marathi bestseller on vishnusahasranam dr. shriniwas kashalikarshriniwas kashalikar
It is ignored that; just as we unmistakably we satisfy our needs, wants, whims and fancies; (and be happy?); we ought to communicate, interact, complement one another and spread and share this cosmic benevolence in NAMASMARAN (SIMARAN, SUMIRAN, JAAP, JAP, JIKRA i.e. remembrance of trues self) to engender holistic renaissance. We tend to remain in self contentment in our respective traditions and cults. We don't do heart to heart communication and do not give even feedback.
आपली पूर्णत्वाची वाटचाल चालू ठेवणे म्हणजेच नामस्मरण चालू ठेवणे आणि जमेल तसे ते वाढवीत राहणे हाच सहिष्णू होण्याचा; म्हणजेच स्वत:च्या आणि इतरांच्या प्रती आपले सर्वाधिक महत्वाचे कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचा रामबाण उपाय आहे.
तसे करता करता आपली इतरही कर्तव्ये आपोआपच आणि प्रेमाने पार पाडली जातात!
ईश्वरेच्छेनेच आपण नामस्मरण करीत असल्यामुळे आणि त्याचा प्रसार करीत असल्यामुळे; कुणी काय करावे, कसे करावे आणि केव्हा करावे हे ईश्वरेच्छेनेच ठरते; आणि हे नामस्मरण करता करता समजते आणि आपण अधिकाधिक स्वस्थ आणि समाधानी होतो!
आपण आणि जग तत्वत: भिन्न नसल्यामुळे जगाला सुधारणे आणि स्वत:ला सुधारणे ह्या दोन्ही बाबी भिन्न भासल्या तरी वास्तविक भिन्न नाहीत! जग खऱ्या अर्थाने सुधारायचा मार्ग स्वत:च्या अंतरंगातून होणाऱ्या अखंड नामस्मरणातूनच जातो!
इतरांनी कळत नकळत; आपला कितीही पाणउतारा केला, निंदा केली, अटी घातल्या, अडचणी दाखविल्या, ज्ञान व कर्मकांडाचा बाऊ केला; तरी आपण विचलित होता कामा नये. नाउमेद होता कामा नये.
आपण कसेही असलो, कितीही पतित असलो तरी सद्गुरुकृपेने नामस्मरणाच्या नौकेतूनच पैलतीराला नक्की पोचू!
श्रीराम समर्थ!
Hitguj marathi bestseller on superliving dr. shriniwas kashalikarshriniwas kashalikar
. Namasmaran; by virtue of its almost universal acceptability, simplicity, non-technicality and inexpensiveness has the potential to be beneficial in stress management, to majority of people in the world, irrespective of age, sex, occupation, socioeconomic stratum, race, religion, culture, ideology, nationality.
Sahasranetra marathi bestseller on vishnusahasranam dr. shriniwas kashalikarshriniwas kashalikar
It is ignored that; just as we unmistakably we satisfy our needs, wants, whims and fancies; (and be happy?); we ought to communicate, interact, complement one another and spread and share this cosmic benevolence in NAMASMARAN (SIMARAN, SUMIRAN, JAAP, JAP, JIKRA i.e. remembrance of trues self) to engender holistic renaissance. We tend to remain in self contentment in our respective traditions and cults. We don't do heart to heart communication and do not give even feedback.
सद्गुरू कृपेने; झालेल्या अभ्यासातून आणि आलेल्या अनुभवातून हळु हळु माझी पक्की खात्री होत चालली आहे की; स्वत:ला सुधारणे आणि जगाला सुधारणे ह्या दोन्ही बाबी भिन्न भासल्या तरी वास्तविक भिन्न नाहीत आणि त्या नामस्मरणात अंतर्भूत आहेत.
Yashoday a bestseller for super success dr. shriniwas kashalikarshriniwas kashalikar
Marathi best seller by Dr. Shriniwas Kashalikar; gives solutions to problems in everyday life; is useful to millions of people of world and leads on ROYAL WAY TO SUCCESS!
Because, unlike most of our subjective feelings and their limited role in life, bhakti is an experience which is the objective source of revitalization for the whole universe! Bhakti is nothing else but the phenomenon of the flow of universal blessing through an individual for the rejuvenation of the entire universe forever!
Introduction to SlideShare for BusinessesSlideShare
As the global hub of professional content, SlideShare can help you or your business amplify its reach, get discovered by targeted audiences and capture more professional opportunities. Learn why you should use SlideShare for your business
समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून कल्याणकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागतो.
ज्याप्रमाणे चुलीमुळे आग नियंत्रित होते आणि तिची धग भांड्याला नीटपणे लागून अन्न वेळेमध्ये शिजते, त्याचप्रमाणे जीवनातील सर्व भोगांची आणि उपभोगांची धग नामस्मरणरुपी चुलीमुळे अंतरात्म्याकडे पोचते आणि अंतरात्म्यामध्ये समाधानरुपी अन्न शिजू लागते. साहजिकच आपले, आपल्या कुटुंबियांचे आणि समाजाचे समाधान होऊ लागते! ज्याप्रमाणे चुली आणि त्यांच्यातील आग कमी जास्त असते, त्याचप्रमाणे नामसाधकांच्या प्रगतीचे टप्पे देखील वेगवेगळे असतात. पण नामस्मरणाने समाधानाकडे वाटचाल होऊ लागते; हे केवळ सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्याच नव्हे तर सर्वच संत महात्म्यांच्या शिकवणीचे त्रिवार सत्य असे सार आहे.
ह्या अमृताचा अगदी अंशत: अनुभव देखील जीवन झळाळून टाकणारा असतो आणि तो येण्यासाठी चित्तशुद्धी होत राहण्याची आवश्यकता असते. ही चित्तशुद्धी नामस्मरणाद्वारे होत जाते आणि ती चित्तशुद्धी देखील कोणत्याही बाह्य लक्षणाने ओळखता येत नाही आणि दाखविता येत नाही!
नामसंकल्पयुक्त नामस्मरणाचे चैतन्याधिष्ठान आणि सद्गुरुंची गोड ओढ; यानी रटाळ क्षण उत्साहवर्धक बनतो, कंटाळवाणा दिवस सण बनतो आणि निरर्थक आयुष्य कृतार्थ बनते! कुणीही हे करून पाहिले तर याचा अनुभव येऊ शकेल.
होय! अशी एक पायाभूत सुविधा आहे! पूर्णपणे बिनखर्चाची, कुणाचेही अंत:करण आणि आणि अस्मिता न दुखावणारी आणि सर्वांनाच सहज शक्य अशी ही सुविधा आहे. ह्या सुविधेद्वारे सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प आणि विश्वकल्याणकारी आणि सतत विकसित होणारी सत्कार्ये अविरतपणे घडू लागतात. प्रत्येक व्यक्ती समाधानी आणि कृतार्थ होऊ लागते. अशी अत्याधिक अत्यावश्यक पायाभूत सुविधा म्हणजे नामस्मरण
“नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणता टाळता येत नाही” असे जेव्हां सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, तेव्हां त्यांमध्ये वरील सर्वकाही अंतर्भूत आहे, म्हणजेच वेळ, पैसा आणि शक्ती यांचे (अर्थात आयुष्याचे) सर्वोत्तम व्यवस्थापन अनुस्यूत आहे!
परंतु पूर्वजन्मीच्या किंवा ह्या जन्मीच्या नामस्मरणाने; स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणाविषयी जी वैचारिक स्पष्टता येते ती स्पष्टता, जी गोड आणि उत्कट आस्था तयार होते ती आस्था, आणि त्या अनुरोधाने जी मन:पूर्वक कृती घडते ती कृती; ह्या तीनही बाबी मात्र हृदयाच्या अगदी जवळ असतात.
१. केवळ वाचन आणि चर्चेने नामस्मरणाच्या ह्या विश्वकल्याणकारी सामर्थ्याची संकल्पना काही प्रमाणात येऊ शकेल, पण त्याची प्रचीती येण्यासाठी नामस्मरण करणेच अत्यावश्यक आहे. किंबहुना, नामस्मरणाला पर्याय नाही असे म्हटले तरी ते अतिशयोक्त ठरणार नाही!
आपणा सर्वांना निकोप जीवनासाठी आणि जीवनाच्या सार्थकतेसाठी नामस्मरणाची, श्रीक्षेत्र गोंदवल्याची आणि अश्या प्रसाद व महाप्रसादाची अत्यंत तीव्र आणि निकडीची गरज आहे!
नामस्मरण करत प्रसाद किंवा महाप्रसाद वाढणारे आणि ग्रहण करणारे सर्वच जण ईश्वराप्रती किंवा आपल्या सद्गुरुप्रती कृतज्ञ असतात आणि कृतार्थ असतात! यातून परस्परांच्या कल्याणाची सद्वासना, सद्भावना, सद्विचार, आणि सत्संकल्प यांचे पोषण होऊन सर्वांचे उत्थान अधिक जोमाने गतिमान होते.
सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती, हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआप देहाचे सारे कण नामजप करतात."
आम्ही सर्वच माध्यमवाल्यांनी नामस्मरणाचा अत्यंत आस्थेने अभ्यास, अगत्यपूर्वक अंगिकार आणि जीव तोडून प्रसार केला पाहिजे ह्याची खोलवर आणि तीव्र जाणीव झाली आणि त्यातच आमचे आणि सर्वांचे भले आहे ह्याबद्दल खात्री झाली!!
तुमची परम कृपा मात्र प्राणवायूप्रमाणे चिरंतन, चैतन्यमय, स्फूर्तिदायी आणि शाश्वत समाधान देणारी आहे! नामस्मरणाच्या आणि तज्जन्य सद्बुद्धीच्या, सद्भावनांच्या, सद्वासनांच्या, सत्संकल्पांच्या आणि सत्कर्माच्या रूपाने ती माझ्यासारख्या सर्वांना उपलब्ध झाली आहे!
श्रीराम समर्थ!
सद्गुरू कृपेने; झालेल्या अभ्यासातून आणि आलेल्या अनुभवातून हळु हळु माझी पक्की खात्री होत चालली आहे की; स्वत:ला सुधारणे आणि जगाला सुधारणे ह्या दोन्ही बाबी भिन्न भासल्या तरी वास्तविक भिन्न नाहीत आणि त्या नामस्मरणात अंतर्भूत आहेत.
Yashoday a bestseller for super success dr. shriniwas kashalikarshriniwas kashalikar
Marathi best seller by Dr. Shriniwas Kashalikar; gives solutions to problems in everyday life; is useful to millions of people of world and leads on ROYAL WAY TO SUCCESS!
Because, unlike most of our subjective feelings and their limited role in life, bhakti is an experience which is the objective source of revitalization for the whole universe! Bhakti is nothing else but the phenomenon of the flow of universal blessing through an individual for the rejuvenation of the entire universe forever!
Introduction to SlideShare for BusinessesSlideShare
As the global hub of professional content, SlideShare can help you or your business amplify its reach, get discovered by targeted audiences and capture more professional opportunities. Learn why you should use SlideShare for your business
समाजात; आणि विशेषत: सर्व प्रकारच्या सत्ताकेंद्रांत जेवढे नामस्मरण वाढेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात समाजामधील सर्व स्तरांवरील क्रिया आणि प्रतिक्रिया अधिकाधिक पूर्वग्रहरहित (न्यायपूर्ण) आणि म्हणून कल्याणकारक होतात आणि व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ लागतो.
ज्याप्रमाणे चुलीमुळे आग नियंत्रित होते आणि तिची धग भांड्याला नीटपणे लागून अन्न वेळेमध्ये शिजते, त्याचप्रमाणे जीवनातील सर्व भोगांची आणि उपभोगांची धग नामस्मरणरुपी चुलीमुळे अंतरात्म्याकडे पोचते आणि अंतरात्म्यामध्ये समाधानरुपी अन्न शिजू लागते. साहजिकच आपले, आपल्या कुटुंबियांचे आणि समाजाचे समाधान होऊ लागते! ज्याप्रमाणे चुली आणि त्यांच्यातील आग कमी जास्त असते, त्याचप्रमाणे नामसाधकांच्या प्रगतीचे टप्पे देखील वेगवेगळे असतात. पण नामस्मरणाने समाधानाकडे वाटचाल होऊ लागते; हे केवळ सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्याच नव्हे तर सर्वच संत महात्म्यांच्या शिकवणीचे त्रिवार सत्य असे सार आहे.
ह्या अमृताचा अगदी अंशत: अनुभव देखील जीवन झळाळून टाकणारा असतो आणि तो येण्यासाठी चित्तशुद्धी होत राहण्याची आवश्यकता असते. ही चित्तशुद्धी नामस्मरणाद्वारे होत जाते आणि ती चित्तशुद्धी देखील कोणत्याही बाह्य लक्षणाने ओळखता येत नाही आणि दाखविता येत नाही!
नामसंकल्पयुक्त नामस्मरणाचे चैतन्याधिष्ठान आणि सद्गुरुंची गोड ओढ; यानी रटाळ क्षण उत्साहवर्धक बनतो, कंटाळवाणा दिवस सण बनतो आणि निरर्थक आयुष्य कृतार्थ बनते! कुणीही हे करून पाहिले तर याचा अनुभव येऊ शकेल.
होय! अशी एक पायाभूत सुविधा आहे! पूर्णपणे बिनखर्चाची, कुणाचेही अंत:करण आणि आणि अस्मिता न दुखावणारी आणि सर्वांनाच सहज शक्य अशी ही सुविधा आहे. ह्या सुविधेद्वारे सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सत्संकल्प आणि विश्वकल्याणकारी आणि सतत विकसित होणारी सत्कार्ये अविरतपणे घडू लागतात. प्रत्येक व्यक्ती समाधानी आणि कृतार्थ होऊ लागते. अशी अत्याधिक अत्यावश्यक पायाभूत सुविधा म्हणजे नामस्मरण
“नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणता टाळता येत नाही” असे जेव्हां सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, तेव्हां त्यांमध्ये वरील सर्वकाही अंतर्भूत आहे, म्हणजेच वेळ, पैसा आणि शक्ती यांचे (अर्थात आयुष्याचे) सर्वोत्तम व्यवस्थापन अनुस्यूत आहे!
परंतु पूर्वजन्मीच्या किंवा ह्या जन्मीच्या नामस्मरणाने; स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणाविषयी जी वैचारिक स्पष्टता येते ती स्पष्टता, जी गोड आणि उत्कट आस्था तयार होते ती आस्था, आणि त्या अनुरोधाने जी मन:पूर्वक कृती घडते ती कृती; ह्या तीनही बाबी मात्र हृदयाच्या अगदी जवळ असतात.
१. केवळ वाचन आणि चर्चेने नामस्मरणाच्या ह्या विश्वकल्याणकारी सामर्थ्याची संकल्पना काही प्रमाणात येऊ शकेल, पण त्याची प्रचीती येण्यासाठी नामस्मरण करणेच अत्यावश्यक आहे. किंबहुना, नामस्मरणाला पर्याय नाही असे म्हटले तरी ते अतिशयोक्त ठरणार नाही!
आपणा सर्वांना निकोप जीवनासाठी आणि जीवनाच्या सार्थकतेसाठी नामस्मरणाची, श्रीक्षेत्र गोंदवल्याची आणि अश्या प्रसाद व महाप्रसादाची अत्यंत तीव्र आणि निकडीची गरज आहे!
नामस्मरण करत प्रसाद किंवा महाप्रसाद वाढणारे आणि ग्रहण करणारे सर्वच जण ईश्वराप्रती किंवा आपल्या सद्गुरुप्रती कृतज्ञ असतात आणि कृतार्थ असतात! यातून परस्परांच्या कल्याणाची सद्वासना, सद्भावना, सद्विचार, आणि सत्संकल्प यांचे पोषण होऊन सर्वांचे उत्थान अधिक जोमाने गतिमान होते.
सद्गुरू श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती, हे त्याला समजत नाही. तो भरतच राहतो. तसे नाम सतत घेत राहावे. देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे. सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही. आपोआप देहाचे सारे कण नामजप करतात."
आम्ही सर्वच माध्यमवाल्यांनी नामस्मरणाचा अत्यंत आस्थेने अभ्यास, अगत्यपूर्वक अंगिकार आणि जीव तोडून प्रसार केला पाहिजे ह्याची खोलवर आणि तीव्र जाणीव झाली आणि त्यातच आमचे आणि सर्वांचे भले आहे ह्याबद्दल खात्री झाली!!
तुमची परम कृपा मात्र प्राणवायूप्रमाणे चिरंतन, चैतन्यमय, स्फूर्तिदायी आणि शाश्वत समाधान देणारी आहे! नामस्मरणाच्या आणि तज्जन्य सद्बुद्धीच्या, सद्भावनांच्या, सद्वासनांच्या, सत्संकल्पांच्या आणि सत्कर्माच्या रूपाने ती माझ्यासारख्या सर्वांना उपलब्ध झाली आहे!
श्रीराम समर्थ!
सतत नामस्मरण घडू लागले, गुरुची सत्ता पदोपदी जाणवू लागली, गुरुचे सानिध्य क्षणोक्षणी जाणवू लागले, जगण्याची उमेद वाढली, आजारपणाची आणि मृत्त्युची भीती गेली; आणि विशेष म्हणजे; ह्यापेक्षा वेगळे ध्येय गाठण्याची व त्यासाठी अधिक काही करण्याची उर्मी गेली तर तोच साक्षात्कार नाही का?
ह्यामुळे आहे त्या परिस्थितीत नामस्मरण टिकू लागते आणि वाढू लागते! आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या लक्षात येऊ लागते की हीच ती खरी शांतता, खरी विश्रांती आणि हीच ती (स्वत:, इतर आणि परिस्थिती यांच्यामधल्या) खऱ्या सुधारणेची ईश्वरी प्रक्रिया!
Our Sadguru Shri Brahmachaitanya Maharaj Gondavalekar said, “Trust that the practice of NAMASMARAN as prescribed by Guru would emancipate the universe! Lord Rama would bless!”
नामाच्या सत्तेनेच आपल्या कळत-नकळत; सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार; म्हणजेच सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर महाराजांना अभिप्रेत असलेली संस्कृती आणि सुधारणा; व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात अधिकाधिक प्रमाणात आविष्कृत होत असतात!
पण काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सर्व बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन अधिकाधिक प्रमाणात भरून टाकीत आहे! नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच याचा अनुभव येतो!
पण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अनिच्छेपलिकडे; विश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सर्व बऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणि स्वधर्मपालन वाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदभिरुची, सदिच्छा, सत्संकल्प, सत्प्रेरणा, सत्बुद्धी, सद्भावना, सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन अधिकाधिक प्रमाणात भरून टाकीत आहे! नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच याचा अनुभव येतो!
2. आपण कसे असावे आनण कसे वागावे ह्याबद्दल अिेक मते
आहेत. आपल्यालाही अिेकदा अिेक नवचार आनण उनमि येतात.
पण आपण कसेहीझालो आनण कसेही वागलो तरी आपले
समाधाि होत िाही. कसेही होण्याचा नकिं वा कसेही वागण्याचा
प्रयत्ि के ला तरीही आपले समाधाि होत िाही!
आपल्यासद्गुरुिा म्हणजेच आपल्या अिंतरात्म्याला जे आवडते,
तसे होणे आनण तसे वागणे; नकिं वा तसे होण्याचा वा वागण्याचा
प्रयत्ि करणे; हेच आपल्यालासमाधाि देते आनण तेच श्रेयस्कर
आहे!
पण ते कसेसाध्य होईल?
सवि मते आनण मतािंतरे बाजूला ठेवूि; िामस्मरण सुरु करणे,
करीत राहणे, ते वाढवण्याचा प्रयत्ि करणे; आनण आपल्या
कळलेली/अिुभवाला आलेली िामस्मरणाची महती इतरािा
सािंगणे ह्यािेच आपले समाधािहोते!
श्रीराम समर्ि!