निवडणूकीमध्ये समन्वय फार महत्त्वाची भूमिका बजावतो. हाच समन्वय प्रस्तापित करण्यासाठी आणि निवडणूकीची धुरा योग्यरित्या हाताळण्यासाठी वॉर रूम सेटअप फायदेशीर ठरत असतो.
Reade More :- https://acharyaelections.com/what-is-a-war-room-setup/
1. वॉर रूम
निवडणूकीमध्ये समन्वय फार महत्त्वाची भूमिका
बजावतो. हाच समन्वय प्रस्तापित करण्यासाठी आणि
निवडणूकीची धुरा योग्यरित्या हाताळण्यासाठी वॉर
रूम सेटअप फायदेशीर ठरत असतो.
https://acharyaelections.com/
Visit Here:
सेटअप म्हणजे काय?
2. वॉर रूम सेटअप
ग्राऊं डवर होणाऱ्या उपक्रमांचे नियोजन करणे
ग्राउंडवर कार्यकर्ते किंवा व्यवस्थापन टिमने काय के ले पाहिजे या सर्वांचे नियोजन एकाच जागेवरून
व्हावं यासाठी वॉर रूमची निर्मिती के ली जाते. या रूममधून सर्व बाबींवर अभ्यास करून रणनीती
अमलात आणण्यासाठी निवडणूक रणनीतीकार योजना आखत असतात. तसंच विविध सुचना टिमला
करत असतात.
सोशल मिडीया टिम
या वॉर रूममधून सोशल मिडीयाची संपूर्ण टिम काम करत असते.यात विशेषत: सोशल
मिडीयाच्या माध्यमातून उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी रणनीती ठरवली जाते. ही टिम
क्रिएटिव्ह वर्क करत असते. जसं की व्हिडीओ तयार करणे, पोस्टर तयार करणे, डॉक्यूमेंटरी
तयार करणे इ.
3. वॉर रूम सेटअप
प्रचाराला दिशा देणे
सुरू असलेल्या प्रचारात कु ठे कमी पडत आहोत,याचे योग्य विश्लेषण करून त्यानुसार सुधारित
रणनीती बनवली जाते. या रणनीतीनुसार प्रचाराला योग्य दिशा देण्याचं काम या वॉर रूममध्ये के लं
जातं. तसंच मतदारसंघाचा आवाका लक्षात घेता, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत उमेदवार पोहचावा
यासाठी काम करणे.
जनसंपर्क दांडगा करणे
निवडणूकांमध्ये उमेदवाराचा जनसंपर्क दांडगा करण्याचं काम याच वॉर रूम मधून के लं जातं.
यात विशेषत: मतदारांशी संपर्क वाढवणं,त्यांच्याशी जवळीक साधून त्यांच्या भावना समजून
घेणं. त्यांना वेळ देणं, त्यांच्या समस्या ऐकू न घेणं, रात्री-अपरात्री अडचणीत असलेल्या
नागरिकांच्या मदतीला धावून जाणं इ.गोष्टी या वॉर रूमच्या माध्यमातून उमेदवारासाठी के ल्या
जातात.यातून उमेदवाराचा जनसंपर्क वाढवणं हा एकमेव हेतू असतो.
4. Contact Us
Haware Fantasia Business Park, S/34,
Vashi Railway Station Rd, Sector 30A,
Vashi, Navi Mumbai, Maharashtra
400703
info@acharyaelections.com
084548 60180
https://acharyaelections.com/
Acharya Elections, the best political Consulting firms in
Navi Mumbai ,India is recognised as the best election
management company in India with effective campaign
management techniques and solutions, backed by
professionals who work tirelessly towards a strong
network of professional political consultants.